2014ला ईडी होती का? 2017 ला ईडी होती का? 2022ला ईडी होती का? मग तेव्हा भाजपसोबत चर्चा का केल्या? 45 आमदार एकत्र येतात ते काय ईडीमुळे? हा सामूहिक निर्णय आहे. असो. आम्ही निर्णय घेतला. त्यावर चर्चा करणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापुरात आज जाहीर सभा झाली. या सभेला शरद पवार यांच्या गटाचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. या सभेत पवार कुटुंबातील एका व्यक्तीने महत्त्वाचं वक्तव्य केलं.
प्रशासकीय सेवेतील 25 टक्के अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात. 75 टक्के अधिकाऱ्यांना कोंडून ठेवून खुराक दिला दिला पाहिजे. ज्यांनी बोगस प्रमाणप्रत देऊन नोकरी मिळवली असेल त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून प्रशासनाचे पैसे वसूल केले पाहिजे.
Rohit Pawar on Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांना राजकारणातील संधी, शरद पवार यांची भूमिका अन् एमआयडीसीतील तक्रारी; मुश्रीफांच्या कोल्हापुरातून रोहित पवार यांची सनसनाटी पत्रकार परिषद. तरुणांच्या रोजगाराबाबत काय म्हणाले? पाहा....
Ashok Chavan on Prakash Ambedkar : प्रकाश आबंडेकर यांनी 'INDIA' आघाडीत यावं, ही मनोमन इच्छा; अशोक चव्हाण यांचं मोठं वक्तव्य. प्रकाश आंबेडकर याला प्रतिसाद देणार? महाविकास आघाडीत सहभागी होणार? वाचा...
Ashok Chavan on Loksabha Election 2024 'या' मतदारसंघातील लोकसभेची जागा काँग्रेसने लढवावी. मराठा आरक्षणाबाबत मुंबईत बैठक घेऊन उपयोग नाही, कारण...; इंडियाची बैठक आणि राष्ट्रवादीतील फुटीवर अशोक चव्हाण काय म्हणाले? पाहा...
Ajit Pawar | ही भेट नेमकी काय होती? भेटीचा घटनाक्रम काय होता? ते अजित पवार यांनी सांगितलं. शरद पवार यांची नेमकी भूमिका काय? ते भाजपासोबत की, इंडियासोबत? असा प्रश्न सहकारी पक्षांच्या मनात निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली त्यानंतर झालेली स्थित्यंतर त्याचा आढावा घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चाललंय हे निश्चितपणे काही कोणाला माहिती नाही. या बैठकीत राजकीय तुलनात्मक अभ्यास केला.
या तिघांचा कोणत्या दहशतवादी संघटनांशी संबंध आहे? ते कोल्हापूरचे स्थानिक रहिवासी आहेत की बाहेरचे? त्यांचा प्लान काय होता? यापूर्वी त्यांनी दहशतवादी कारवायांमध्ये भाग घेतला होता का?
या तिसऱ्या आघाडीचा फटका महायुतीला बसणार की महाविकास आघाडीला? अशी चर्चा रंगली आहे. या आघाडीचा फटका महायुतीपेक्षा महाविकास आघाडीलाच सर्वाधिक बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इस्लामपूरमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर काँग्रेसने दावा केल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाचा वाद थेट दिल्लीपर्यंत गेला आहे.
आम्ही तिसरी आघाडी म्हणून कार्य करत नाही. आम्ही इंडियाच्या बाजूनेही नाही आणि एनडीएच्या बाजूने पण नाही. पण लोकांना नवीन पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे.