मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट धूक्यात हरवलेला पाहायला मिळतं आहे. त्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते.
सकाळी 8 वाजता देखील महामार्गावकर धुके कायम होते, त्यावेळी गाड्या धिम्म्या गतीने सुरु असल्याच्या पाहायला मिळाल्या.
पावसाळ्यात त्या मार्गावरती एक वेगळचं निसर्ग पाहायला मिळतं. तिथला निसर्ग पाहण्यासाठी येणाऱ्या जाणऱ्या गाड्या तिथं थांबल्या जातात.
दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरु झाल्याने वातावरणात मोठा फरक झाला आहे. सुट्टीच्या दिवशी त्याठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात.